जैविक शेती
*जैविक, नैसर्गिक, सेंद्रिय, विषमुक्त, शेती करण्याचे फायदे*
*व*
*रासायनिक का नको ...?*
*ह्याबद्दलची 50 कारणे*
*हा माझा अनुभव आहे जैविक शेती काळाची गरज आहे*
*१)* जमिनिचा नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, खर्च कमी होतो. विषमुक्त अन्न मिळते,ज्यामूळे धोके टळतात,आजारपण कमी येते. मालाला भाव चांगला भेटतो.
*२ )* पाण्याची ५० % बचत होते .
३ )* सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते .
*४ )* जमिनीची सुपीकता वाढते .
*५ )* जमिनीचा पोत वाढतो .
*६ )* हवेतील ओलावा ओढून घेते .
*७ )* नत्र उपलब्ध होते .
*८ )* प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा 'वेग वाढतो.
*९ )* जमिनीची सजिवता वाढते .
*१० )* पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते.
*११ )* जमिनीत संजिवकांची निर्मिती होते .
*१२ )* जमिनीत नविन घडण होते .
*१४ )* पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
*१५ )* स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो.
*१६ )* आंतरकाष्टांगजन्य विघटन.
*१७ )* मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते.
*१८ )* सर्वच रासायनिक क्रिया -प्रक्रियांचे नियंत्रण होते .
*१९ )* जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते.
*२० )* कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते.
*२१ )* एकदल-द्विदल आंतरपिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो .
*२२ )* जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात .
*२३ )* मातीची धूप थांबून पाणी जिरते.
*२४ )* आच्छादनाने देशी गांडूळे चमत्कार करतात.
*२५ )* जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
*२६ )* आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस पहेलवान बनवण्याचे कार्य करते.
*२७ )* जमिनीत मुबलक सुर्यशक्ति साठविली जाते.
*२८ )* पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो.
*२९ )* पिकांत साखरेचे प्रमाण , उत्पादन वाढवते .
*३० )* पिक -प्रती- पिक उत्पादन वाढतच राहते.
*३१ )* बियाणांची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते .
*३२ )* उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते.
*३३ )* जिवाणू संख्या वाढतच राहते प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो.
*३४ )* जलधारणाशक्ती वाढते.
*३५ )* जमिनीचा सामू नियंत्रित होतो.
*३६ )* खारे पाणी सुसह्य होते.
*३७ )* फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात.
*३८ )* जमिनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते.
*३९ )* जमिनीला अतिनील किरणांपासून वाचविते.
*४० )* जमिनीत शक्ती संतुलन बनते.
*४१ )* जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते.
*४२ )* वैश्विक किरणांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते.
*४३ )* पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो .
*४४ )* हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळयांना व जिवाणूंना पुरवली जाते .
*४५ )* जमिन क्षारपड होण्यापासुन वाचते.
*४६ )* जमिनीवरिल वातावरण खेळते राहते.
*४७ )* जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो.
*४८ )* जमिनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ति निर्माण होते .
*४९ )* जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तींचे संतुलन साधले जाते .
*५० )* सर्वात महत्वाचे म्हणजे जमीन पूर्वरत स्थितीत राहते.
Comments
Post a Comment